शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा सोयाबीन सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

यावेळी साळुंके म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उत्पादनापेक्षा पेरणीसाठी अधिक खर्च झाला आहे. इंधनाचे दर वाढल्याने पेरणी, नांगरणीचा खर्च वाढला. आता ...

यावेळी साळुंके म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उत्पादनापेक्षा पेरणीसाठी अधिक खर्च झाला आहे. इंधनाचे दर वाढल्याने पेरणी, नांगरणीचा खर्च वाढला. आता सोयाबीन काढणीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हेक्टरी २० हजार खर्च होत आहे. दरम्यान, ११ हजारांपर्यंत पोहोचलेले भाव अचानक ५ हजारांवर आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्राने विदेशातून सोया डीओसीची आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान ३६ वर्षे केंद्राने दिले तरी दर घसरल्यामुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणात शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मतदारसंघातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा या तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात काळे झेंडे लावून सोयाबीन सत्याग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहनही साळुंके यांनी केले. तसेच शहरातील चौकांतही सोयाबीन सत्याग्रह केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, माधवराव पाटील, नारायण सोमवंशी, गिरीश पात्रे, शकील पटेल, सिद्धू बिरादार, तुराब बागवान, आदी उपस्थित होते.