शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहचणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे वैश्विकरण या विषयावर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.माधव ...

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे वैश्विकरण या विषयावर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य डॉ.माधव गादेकर, प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, डॉ.श्रीकांत गायकवाड, मुख्याध्यापक डॉ.सुवर्णा जाधव, डॉ.अनिल जायभाये, बालकल्याण समिती सदस्य ॲड. रजनी गिरवलकर, सविता कुलकर्णी, रंजीता कोताळकर, मनीषा तोकले, अशोक तांगडे, बी.पी. सूर्यवंशी, डॉ. संजय गवई यांची उपस्थिती होती.

डॉ. कुंभार म्हणाले, शिक्षण हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यासर्वांची आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांघिक रचना निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक विकेंद्रीकरण होणे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे झाले तरच खाजगीकरण आणि व्यापारीकरणाला आपल्याला मज्जाव घालता येईल. आज शिक्षणामध्ये स्वायत्तता व शैक्षणिक संपन्नता निर्माण होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यशस्वीतेसाठी प्रा.गुणवंत बिरादार, विश्वनाथ तोडकर, डॉ.पी.डी. जोशी, रमेश भिसे, श्रीराम वाघमारे, कस्तुरा कारभारी, प्रा.आशिष स्वामी, प्रा.परमेश्वर पाटील, शिवदर्शन सदाकाळे, प्रतिमा कांबळे, धनराज पवार, आश्विनी मंदे, अक्षता सूर्यवंशी, अंजली कुलकर्णी, मारुती देवकते, सुशील मिरलकर, बापू सूर्यवंशी, अलका सन्मुखराव, अपेक्षा वाघमारे, मधुकर गालफाडे, शालू साके, अर्जुन बंडगर, ओम ढमाले, सतीश मस्के आदींनी परिश्रम घेतले.