शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

दुषित पाण्यामुळे मदनसुरी गावात ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:52 IST

मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत.

निलंगा ( लातूर ) , दि. 2 : मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत. दरम्यान,  रुग्णांना गावातीलच आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे़.

निलंगा तालुक्यातील मदनसुरी गावातील जुन्या भागातील नागरिकांना शनिवारी सकाळपासून  अचानक जुलाब, उलट्याचा त्रास सुरु झाला़. त्रास वाढल्याने रुग्ण गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ योगेश पाटील यांनी रुग्णांवर उपचार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ़. श्रीनिवास कदम व सहाय्यक उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़बरुरे यांनी तात्काळ आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली़.

दुपारपर्यंत ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले़. उपकेंद्रात पांडुरंग जाधव, रागिणी जाधव, तानाजी जाधव, पुजा माळी, संगीता माळी, उषा जाधव, सुमित जाधव, राणी पाटील, समाधान जाधव, हेमा जाधव, पवन माने, रवि माने, मनीषा माळी, नारायण निटुरे, सुभाष माळी, शाहुराज माने, धनराज माने आदी रुग्णांवर उपचार सुरु आहेत़

डबक्यातील व्हॉल्वमुळे समस्या़मुख्यतः वार्ड क्ऱ ३ मधील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे़. या भागात ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीचा व्हॉल्व डबक्यात आहे़. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचा आरोप शिवसेनेचे शिवाजी माने यांच्यासह नागरिकांनी केला आहे़.