शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे ...

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे पाणी स्त्रोतांची शुद्धीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना रेडकार्ड देण्यात आले आहेत. त्यांनी पाण्याच्या स्त्रोताचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यांना त्या संदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार....

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, डायरिया, टायफाईड, कॉलरा, कावीळ आदी आजार उद्भवतात. उलटी,जुलाब या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रस्तुत आजार उद्भवत असतात. हे आजार उद्भवू नये म्हणून खबरदारी घेणे हा त्यावर पर्याय आहे.

आजारांची लक्षणे.....

पोट दुखणे, ताप येणे, उलटी,जुलाब लागणे,अशक्तपणा येणे, डोळे व अंग पिवळे पडणे, जेवणाला चव न लागणे आदी लक्षणे या आजारांची आहेत. सर्दी,ताप, खोकला अशीही लक्षणे या आजारांची असू शकतात.

पाणी उकळून पिलेले बरे.....

सध्या पावसाळा सुरू आहे.त्यामुळे नळाचे पाणी पीत असताना उकळून पिलेले बरे. जेणेकरून पाण्याचे शुद्धीकरण होईल आणि आजारी उद्भवणार नाहीत.

लातूर शहराला दररोज लागते २५ एमएलडी पाणी...

लातूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दरडोई व्यक्तीच्या पाण्याचा विचार केला तर लातूर शहरासाठी दररोज २५ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मांजरा प्रकल्पातून दररोज पंचेचाळीस ते पन्नास एमएलडी पाणी उचलण्यात येते. आठदिवसा आड पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याचा साठा करून दिवसाला २५ एमएलडी पिण्यासाठी पाणी लागते.