शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

लातूर : केंद्र शासनाने केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ...

लातूर : केंद्र शासनाने केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित आघाडीकडून शेतकरी कायद्यांच्या विरोधात जिल्हा कचेरीसह तहसील कार्यालयांसमोरही धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी केले. केंद्र शासनाने केलेले कायदे भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यामुळे कायदे रद्द करण्यात यावेत, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, महिला आघाडीच्या सुजाता अजनीकर, जयश्री माने, शीतल भोसले, अंजना कांबळे, डॉ. तात्याराव वाघमारे, सचिन लामतुरे, गौतम उजेडकर, त्रिशरण मोहगावकर, यशवंत बोरीकर, सुरेश सूर्यवंशी, राहुल सोनवणे, नितीन गायकवाड, अजित गंगावणे, आकाश नवगिरे, रवी कांबळे, अभिजीत बनसोडे, विजय कांबळे, संजय क्षीरसागर, तात्याराव कांबळे, रावसाहेब कदम, रोहित सूर्यवंशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.