शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मांजरा नदीवरील साई बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील ...

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, फळबागा तसेच भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे कोरडे पडत आहेत. परिणामी, बॅरेजमधील पाण्याने तळ गाठला आहे. या बॅरेज परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीपोटीची रक्कम भरणा केली आहे. परंतु, पाटबंधारे विभागाकडून बॅरेजमध्ये पाणी सोडण्यात येत नाही. परिणामी, उसासह फळबागा, भाजीपाला वाळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याने युवा सेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे. त्यावर तसेच अशोक पवार, ज्ञानेश्वर पवार, मनोहर पवार, संजय जगताप, हरिकिशन पवार, बळीराम पांडे, श्रीमंत पवार, गुरुनाथ स्वामी, काशिनाथ स्वामी, वसंत मिटकरी, शिवाजी मिटकरी, रामराव पवार, शामराव पवार, जीवन सूर्यवंशी, बाळू स्वामी, विष्णू पवार यांनीही निवेदन देऊन पाणी मागणी सोडण्याची मागणी केली आहे.