शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महावितरणकडून अंधार; प्रशासनाकडून संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रात्री ८ नंतर संचारबंदीची अंमलबजावणी सोमवारी सुरू झाली. एकीकडे संचाराला ...

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रात्री ८ नंतर संचारबंदीची अंमलबजावणी सोमवारी सुरू झाली. एकीकडे संचाराला बंदी, तर दुसरीकडे महापालिकेच्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करून लातूर शहरात अंधार केला. परिणामी, संचारबंदीची अंमलबजावणी अंधारात सुरू झाली आहे.

महापालिकेने थकबाकी भरली, तर शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अंधार दूर होईल अन्‌ मास्कच्या वापरावर कठोर दंडात्मक कारवाई सुरू ठेवली, तर कोरोनाचा संसर्ग कमी होईल. दोन्हीही ठिकाणी प्रशासन किती तत्पर राहील आणि जनतेचा प्रतिसाद कसा मिळेल, यावरच संचारबंदी हटणे आणि अंधार दूर होणे अवलंबून आहे. दरम्यान, मनपाने ९० लाख रुपयांचे देणे थकविल्यामुळे महावितरणने सोमवारी पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला आहे. त्यामुळे पोलीस अन्‌ नागरिकांची गैरसोय झाली.

महावितरणचा आडमुठेपणा...

n ४१ लाखांचा धनादेश तयार आहे, परंतु बँकांच्या संपामुळे महावितरणच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दोन दिवसांत ते जमा होतील. यापूर्वी ८५ लाखांची थकबाकी भरली आहे. वीज खंडित करणे आडमुठेपणाचे आहे. - चंद्रकांत बिराजदार, उपमहापौर

संचारबंदी लवकर हटावी...

n संसर्ग वाढू नये, म्हणून प्रशासनाने रात्री ८ नंतर संचारबंदी केली आहे, परंतु मास्क, फिजिकल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर कठोरपणे करून प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने लवकरात लवकर संचारबंदी हटविली पाहिजे, असा सूर व्यावसायिकांतून उमटत आहे.