शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

हाळी हंडरगुळीच्या शेतकऱ्यांना लागली पीकविम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

हाळी हंडरगुळी परिसरात गत खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. दरम्यान, शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ...

हाळी हंडरगुळी परिसरात गत खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. दरम्यान, शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होऊन पीकविमा भरला होता. हाळी शिवारात ४९५ हेक्टरवर तर हंडरगुळी शिवारात ४२० हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. शासनाने त्याची दखल घेऊन नुकसानभरपाईपोटी अनुदान दिले. मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेतंर्गत दोन, तीन टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले. तेही नाममात्रच. अन्य शेतकऱी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी नागोराव चिमनदरे, अजित दापके, दयानंद शेळके, शिवाजी माने, शंकर शेळके, अजित भोसले, गोपाळराव भोसले, कांताबाई बोळेगावे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

हंडरगुळी येथील शेतकरी बाबुराव शेळके यांच्या २ हेक्टर ९० आर क्षेत्रावर असलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यांना नुकसानीच्या प्रमाणात फारच कमी विमा रक्कम मिळाली आहे. त्यांनी याबाबत तहसीलदाराकडे निवेदन दिले आहे.

सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली आहे. शासनाची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळाली आहे. पीकविम्याचे पैसे हे विमा कंपनी देते, असे कृषी सहाय्यक संजयसिंह चौहाण यांनी सांगितले.