शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कासार बालकुंदा परिसरातील तलावाच्या पाळूला गेला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST

याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. ...

याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. परिणामी, भविष्यात हा तलाव फुटण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या कासार बालकुंदा हा परिसरा डाेंगराळ भाग आहे. या परिसरात शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने १९७२ साली माेठ्या क्षमतेच्या तलावाची निर्मिती करण्यात आली. अलीकडे या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. तलावाच्या पाळूची रुंदी अधिक असल्याने पाळूवरच माेठमाेठी झाडे उगवली आहेत. या उगवलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळूलाच आता तडा गेला आहे. भेगा पडल्या आहेत. पाळूला तडा गेल्याने पाळूवरून पलीकडच्या शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांनी माेठी आडचण झाली आहे. तसेच सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. सांडव्यांची भिंतही पाणी झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाळूची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून हाेत आहे.

दुरुस्तीसाठी प्रयत्न करू...

याबाबत अभियंता मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, तलावाच्या पाळूचे फोटो मिळाले आहेत. याबाबत लवकरात लवकर दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील. सिकंदर शेख म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. पाळूच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाला चार महिन्यांपूर्वी कळविण्यात आले आहे. असे असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे समाेर आले आहे.