शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कासार बालकुंदा परिसरातील तलावाच्या पाळूला गेला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST

याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. ...

याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. परिणामी, भविष्यात हा तलाव फुटण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या कासार बालकुंदा हा परिसरा डाेंगराळ भाग आहे. या परिसरात शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने १९७२ साली माेठ्या क्षमतेच्या तलावाची निर्मिती करण्यात आली. अलीकडे या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. तलावाच्या पाळूची रुंदी अधिक असल्याने पाळूवरच माेठमाेठी झाडे उगवली आहेत. या उगवलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळूलाच आता तडा गेला आहे. भेगा पडल्या आहेत. पाळूला तडा गेल्याने पाळूवरून पलीकडच्या शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांनी माेठी आडचण झाली आहे. तसेच सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. सांडव्यांची भिंतही पाणी झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाळूची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून हाेत आहे.

दुरुस्तीसाठी प्रयत्न करू...

याबाबत अभियंता मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, तलावाच्या पाळूचे फोटो मिळाले आहेत. याबाबत लवकरात लवकर दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील. सिकंदर शेख म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. पाळूच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाला चार महिन्यांपूर्वी कळविण्यात आले आहे. असे असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे समाेर आले आहे.