शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

महिला तक्रार निवारण केंद्राकडे नाेंद असलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये तब्बल ५५७ महिला छळांच्या घटना घडल्या आहेत. भराेसा सेलकडे प्राप्त ...

महिला तक्रार निवारण केंद्राकडे नाेंद असलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये तब्बल ५५७ महिला छळांच्या घटना घडल्या आहेत. भराेसा सेलकडे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी १६९ प्रकरणांत तडजाेड झाली. ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे, तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. ८ प्रलंबित आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात जिल्ह्यात जवळपास ४८५ प्रकरणांची नाेंद झाली आहे. २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक काैटुंबिक हिंसाचार हा जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये झाला आहे. या वर्षभरात तब्बल ६२९ प्रकरणे दाखल झाली आहेत, तर जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या काळात जळपास ३५ प्रकरणे महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा’ सेलकडे नाेंदविण्यात आल्या. काही प्रकरणांत मिलन घडविण्यात यश आले.