शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांचा यंदा गॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी... लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ...

८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी...

लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ४ हजार ३४० विद्यार्थी रिपीटर म्हणून परीक्षा देणार आहेत, तर बारावीचे ४ हजार ३३३ रिपीटर विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या दोनही परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली असून, परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र; शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्याने संभ्रम दूर झाला आहे. सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परीक्षेसंदर्भात अवगत करण्यात आले आहे. शिवाय, मध्यंतरी नववी, दहावीचे ऑफलाईन वर्ग झाल्याने संकटकाळातही अभ्यासक्रम बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे.

दहावीचे परीक्षार्थी -

२०२० : १, १७, ९४५

२०२१ : १,०५,८३३

बारावीचे परीक्षार्थी

२०२० : ९१,५४०

२०२१ : ७७,७९४