शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांचा यंदा गॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी... लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ...

८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी...

लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ४ हजार ३४० विद्यार्थी रिपीटर म्हणून परीक्षा देणार आहेत, तर बारावीचे ४ हजार ३३३ रिपीटर विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या दोनही परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली असून, परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र; शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्याने संभ्रम दूर झाला आहे. सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परीक्षेसंदर्भात अवगत करण्यात आले आहे. शिवाय, मध्यंतरी नववी, दहावीचे ऑफलाईन वर्ग झाल्याने संकटकाळातही अभ्यासक्रम बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे.

दहावीचे परीक्षार्थी -

२०२० : १, १७, ९४५

२०२१ : १,०५,८३३

बारावीचे परीक्षार्थी

२०२० : ९१,५४०

२०२१ : ७७,७९४