शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

भारत बंद आंदोलनाला उदगीरात काँग्रेसचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

केंद्र सरकार शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून भांडवलदारांचा लाभ करून देत आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात ...

केंद्र सरकार शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून भांडवलदारांचा लाभ करून देत आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढविल्या आहेत. महागाईमुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. तसेच नोकरदार व मध्यमवर्गीयही अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. त्यास काँग्रेसने पाठिंबा देत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत. वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर कल्याण पाटील, मंजूर पठाण, सिद्धेश्वर पाटील, विजय निटुरे, उषा कांबळे, रामराव बिरादार, सरोजा बिरादार, विजय चवळे, अहमद सरवर, अमोल कांडगिरे, बाळासाहेब मरलापल्ले, नाना धुपे, संतोष बिरादार, धनाजी मुळे, राजकुमार हुडगे, ज्ञानोबा गोडभरले, विनोबा पाटील, अनिल मुदाळे, शिवाजी देवनाळे, अनिल लांचे, धनाजी जाधव, कुमार पाटील, फैजुखाँ पठाण, सद्दाम बागवान, शेख महेबुब, बबन धनबा, संदीप पाटील, पांडुरंग कसबे, गजानन बिरादार, श्रीरंग कांबळे, हबिबखाँ पठाण, आशिष चंदेल आदींच्या सह्या आहेत.