शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:16 IST

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली, असा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारअर्ज देण्यात आली आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ३०२, ३०६, ४२० नुसार गुन्हे नोंद करावेत, असा तक्रारअर्ज लातूर ग्रामीण पोलीस ठाणे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर इ. पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. तक्रारी मात्र संबंधित पोलीस ठाण्यांनी स्वीकारल्या आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून भाव देऊ, शेतकºयांचा सात-बारा कोरा करू, असे जाहीर सभेतून व पक्षाच्या जाहीरनाम्यातून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शेतकºयांचे कोणतेच प्रश्न सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर गुन्हे नोंदवावेत, असे संघटनेने तक्रारअर्जात म्हटले आहे.