शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

लातूर शहर तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST

भाजपचे आंदोलन... भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट ...

भाजपचे आंदोलन...

भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट देऊन याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपासून शहर अंधारात आहे. प्रशासनाने यासंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक सहभागी झाले होते.

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय...

शहरातील बार्शी रोड, औसा रोड, गंजगोलाई, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, आदी मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तीन दिवस उलटले तरी अद्याप मनपा प्रशासनाकडून पथदिवे सुरू करण्यासंदर्भात हालचाल केली नाही. आयुक्तही बाहेरगावी गेल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यातच शहरात रात्रीच्या वेळी संचारबंदी आहे. संचारबंदीचा अंमल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.