शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

लातूर शहर तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST

भाजपचे आंदोलन... भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट ...

भाजपचे आंदोलन...

भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट देऊन याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपासून शहर अंधारात आहे. प्रशासनाने यासंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक सहभागी झाले होते.

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय...

शहरातील बार्शी रोड, औसा रोड, गंजगोलाई, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, आदी मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तीन दिवस उलटले तरी अद्याप मनपा प्रशासनाकडून पथदिवे सुरू करण्यासंदर्भात हालचाल केली नाही. आयुक्तही बाहेरगावी गेल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यातच शहरात रात्रीच्या वेळी संचारबंदी आहे. संचारबंदीचा अंमल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.