शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

औश्यात भाजपाचे टाळे ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST

लाॅकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद होते. अशा परिस्थितीत महावितरणने वापरापेक्षा अधिक वीजबिले दिली आहेत. आता बिलांची सक्तीने वसुली सुरू ...

लाॅकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद होते. अशा परिस्थितीत महावितरणने वापरापेक्षा अधिक वीजबिले दिली आहेत. आता बिलांची सक्तीने वसुली सुरू केली आहे. शेतकऱ्यांना एक- एक महिना डीपी दुरुस्त करून मिळत नाही. त्यात सुधारणा करावी. ३०-४० वर्षांपूर्वींच्या विद्युत तारा बदलाव्यात तसेच वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आ. अभिमन्यू पवार, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहु कांबळे, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, सुशील वाजपेयी, गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. राचट्टे, व्यंकट नाना मोरे, नागनाथ गंदुरे, दीपक चाबुकस्वार, काकासाहेब मोरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष धनराज परशने, राजकिरण साठे, विकास नरहरे, प्रा. शिवरुद्र मुर्गे, संजय कुलकर्णी, जयपाल भोसले, दौलत वाघमारे, सिद्धांत बेडेकर, कल्पना डांगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रंधवे, सुनिता सूर्यवंशी, ज्योती हलकुडे, गोपाळ शिंदे, विजय भुजबळ, चंद्रकांत साळुंखे, धनराज काजळे, प्रशांत काकडे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.