शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

कोरोणाच्या संचारबंदीत शेती मशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST

नागरसोगा परिसरात खरीप हंगामाची पेरणी जवळपास १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर होत असते.त्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा होत असून ...

नागरसोगा परिसरात खरीप हंगामाची पेरणी जवळपास १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर होत असते.त्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा होत असून

त्यानंतर मुग , उदिड,तुर, सकरीत ज्वारी. तीळ.मक्का या पिकांचा पेरा केला जातो. यंदा पावसाळा चांगला झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सध्या कोरोनाची भीतीमुळे शेतमजूर शेतात कामाला येत नसल्यामुळे शेतकऱ्याला त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. खुरपणे,कडबा

गोळा करणे, ऊसातील अंतर मशागत मजूराअभावी स्वताला करावी लागत आहे. मार्च महिन्यात पुन्हा दुप्पट वेगाने संसर्गागाचे प्रणात वाढ होऊन मृत्यू होत आहेत. तरीही शेतकरी आगामी काळातील खरीप हगाम शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बी-बियाणे खरेदी करत असतात. त्यावेळेस कृषी केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात कोरोना आटोक्यात आला नाही तरच शेती व्यवसाय पुढे मोठे समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.