शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यात ५०२ उपचाराधीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

सौम्य लक्षणांचे ४०५ रुग्ण जिल्ह्यात सद्य:स्थितीत रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. ९५ टक्क्यांच्या पुढे सौम्य ...

सौम्य लक्षणांचे ४०५ रुग्ण

जिल्ह्यात सद्य:स्थितीत रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. ९५ टक्क्यांच्या पुढे सौम्य लक्षणांचे रुग्ण आहेत. ५०२ रुग्णांपैकी ४०५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. यातील २६६ रुग्णांमध्ये तर अतिसौम्य लक्षणे असून, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. ४०५ रुग्णांपैकी १३९ रुग्ण एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात दाखल आहेत, तर २६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ५३ रुग्ण मध्यम लक्षणाची आहेत. ३४ रुग्ण मध्यम, परंतु त्यांना ऑक्सिजनची गरज लागते. ९ रुग्णांना साध्या व्हेंटिलेटरची गरज असून, एक रुग्ण आयसीयूमध्ये आहे.

दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने १९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २, होम आयसोलेशनमधील ६, उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. तेही कोरोनामुक्त झाले.