शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

२ लाख शेतकऱ्यांनी भरले ८२ कोटींचे थकित वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST

लातूर जिल्ह्यातील ५१ हजार कृषी पंपधारक लातूर जिल्ह्यातील ५१ हजार ५१३ कृषी पंपधारकांनी २६ कोटी ९९ लाख २९ हजार ...

लातूर जिल्ह्यातील ५१ हजार कृषी पंपधारक

लातूर जिल्ह्यातील ५१ हजार ५१३ कृषी पंपधारकांनी २६ कोटी ९९ लाख २९ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद ५५ हजार २८५ तर बीड जिल्ह्यातील १ लाख ४ हजार २२ कृषी पंपधारकांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांकडे वीजबिल थकित आहे, अशा शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत आपल्या थकित बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याची सोय

घरगुतीसह इतर वीज ग्राहकांना स्वत:हून दरमहा मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. संचारबंदीमुळे महावितरणला रिडींग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांना मीटर रिडींग मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर पाठविता येईल. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत मीटर रिडींगचे फोटो घेण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी स्वत:हून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.