शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यात जिल्हा परिषद शाळेचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

कणेरी : गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे योगदान महत्त्वपूर्ण असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकविणे गरजेचे आहे, ...

कणेरी : गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे योगदान महत्त्वपूर्ण असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी केले.

गोकूळ शिरगाव येथे करवीर पंचायत समिती यांच्या वतीने "शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम" या अभियानाची सुरुवात गोकूळ शिरगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी विश्वास सुतार, सरपंच महादेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यादव यांनी गाव, समाज, नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सहकार्याने शाळांचा विकास कसा साधता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बाजीराव पाटील, कुमार मोरे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. पाटील, एम. जी. ननवरे, शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी उपस्थित होते.

फोटो

: २३ गोकुळ शिरगाव अभियान

गोकुळ शिरगाव येथे करवीर पंचायत समिती यांच्या वतीने "शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम" या अभियानाच्या प्रारंभाप्रसंगी करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी मार्गदर्शन केले.