शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जकात, एलबीटी दोन्ही नको

By admin | Updated: June 13, 2014 01:55 IST

व्यापारी भूमिकेवर ठाम : सर्वसमावेशक अहवाल शासनास पाठवू : महापौर

कोल्हापूर : समाजस्वास्थ्य बिघडविणारी व कालबाह्य ठरलेली जकात व्यवस्थाही नको अन् उद्योग-व्यापार सोडून कारकूनकी करून ‘अधिकारीराज’ला चालना देणारी एलबीटी (स्थानिक संस्था कर)ही नको. व्हॅटवर एक टक्का वाढवा; यातून महापालिकेला हक्काचा निधी घ्या, अशी ठाम भूमिका आज, गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. महापालिकेला नियमित व शाश्वत अशा स्वत:च्या आर्थिक स्रोताची गरज असल्याचे मत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले; तर शासनाला सर्वसमावेशक अहवाल पाठवू, अशी ग्वाही महापौर सुनीता राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महापालिकांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून ‘एलबीटी’साठी पर्याय सुचविण्याचे आदेश मंगळवारी (दि. १०) दिले होते. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात शहरातील प्रमुख व्यापारी संघटनांशी महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी व्यापारी संघटनांसह आयुक्त व महापौर यांनी भूमिका स्पष्ट केली. उद्या, शुक्रवारी महापालिके चे म्हणणे महापौर राऊत मुख्यमंत्र्यांना कळविणार आहेत. सध्या मेट्रोचा जमाना आहे. जकात ही बैलगाडीसमान कालबाह्य यंत्रणा ठरली आहे. जकातीसाठी महापालिका ठेकेदार नेमते. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्यापाऱ्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देतात, याचा अनुभव पाठीशी आहे. जकातीमुळे तस्करीला चालना मिळून समाजस्वास्थ्यही बिघडते. भ्रष्टाचाराला चालना देणाऱ्या जकात व्यवस्थेच्या आम्ही विरोधात आहोत. एलबीटीचे रेकॉर्ड ठेवून आम्ही मेटाकुटीस आलो आहोत. एलबीटीमुळे शहरातील ७० टक्के व्यापार शहराबाहेर गेला आहे. गेली सलग चार वर्षे या परीक्षेत मुलीने पहिला गुणवत्ता क्रमांक मिळविला होता. दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी होताना गौरव अग्रवालने ही परंपरा खंडित केली आहे. युपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम व पॅटर्न बदलल्यानंतर झालेली ही पहिलीच परीक्षा होती व म्हणूनच उमेदवारांसाठी ती आव्हानात्मक होती. राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८०, आयएफएस ३२, आयपीएस १५०, केंद्रीय सेवा गट ‘अ’ ७१०, गट ‘ब’ १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे. सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. (प्रतिनिधी)