शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

भांडवलदारांविरोधात तरुणांनी एकत्र याव

By admin | Updated: February 10, 2015 23:55 IST

बाबूराव गुरव : सडोली खालसा येथे व्याख्याने

सडोली खालसा : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असणारी लोकशाही राजकीय नेत्यांनी जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, व्यापारीकरण अशी धोरणे अमलात आणून भांडवलदारांच्या घशात घातली. त्यामुळेच देशातील शेतकरी देशोधडीला लागला व आत्महत्या करू लागला. त्यामुळे शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी व भांडवलदारांच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी तरुणांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले. ते सडोली खालसा (ता. करवीर) येथील कै. दिनकरराव व शामराव पाटील बंधू शैक्षणिक, कला, क्रीडा संस्थेमार्फत घेतलेल्या ‘लोकशाही व निवडणुकीचे सध्याचे स्वरूप’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपती पाटील होते. माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, समाजासाठी रात्रीचा दिवस करणारे कार्यकर्ते तयार करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. भोगावती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी केरबा पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, अशोकराव पाटील, विश्वास खरुटे, अरुण सोनाळकर, पिंटू सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, रघुनाथ पाटील, उदयसिंह पाटील, दिनकर कांबळे, डी. पी. कांबळे, समरसिंह पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)५१ हजारांची मदतआपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणारे जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे त्यांना माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.