शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

होय, मी प्रेमात आहे!

By admin | Updated: May 13, 2015 23:33 IST

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच रणबीरने मात्र याचा इन्कार केला आहे. मात्र त्याने प्रेमात

जयसिंगपूर : शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी २१ मेच्या आत थकीत असलेली एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, जवाहर व शरद या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने कारखान्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांचे दोन महिने झाले तरीही एफआरपीचे ३१४ कोटी रुपये थकीत आहेत. सन २०१४-१५चा गळीत हंगाम संपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडले आहेत. ऊस साखर कारखान्याला गाळपाला गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही मार्च, एप्रिल व मे महिन्यात गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही साखर कारखान्यांनी दिले नाही. येत्या २१ मे २०१५ पर्यंत संबंधित साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिरोळ व हातकणंगलेचे तहसीलदार यांना या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी आण्णासो चौगुले, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, प्रकाश गावडे, म्हादगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सचिन शिंदे, महेश पाटील, शहाजी गावडे, शिवाजी माने, अरुण मगदूम, संतोष जाधव, सागर चिपरगे, सागर संभूशेटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)