शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

होय, मी प्रेमात आहे!

By admin | Updated: May 13, 2015 23:33 IST

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच रणबीरने मात्र याचा इन्कार केला आहे. मात्र त्याने प्रेमात

जयसिंगपूर : शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी २१ मेच्या आत थकीत असलेली एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, जवाहर व शरद या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने कारखान्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांचे दोन महिने झाले तरीही एफआरपीचे ३१४ कोटी रुपये थकीत आहेत. सन २०१४-१५चा गळीत हंगाम संपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडले आहेत. ऊस साखर कारखान्याला गाळपाला गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही मार्च, एप्रिल व मे महिन्यात गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही साखर कारखान्यांनी दिले नाही. येत्या २१ मे २०१५ पर्यंत संबंधित साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिरोळ व हातकणंगलेचे तहसीलदार यांना या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी आण्णासो चौगुले, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, प्रकाश गावडे, म्हादगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सचिन शिंदे, महेश पाटील, शहाजी गावडे, शिवाजी माने, अरुण मगदूम, संतोष जाधव, सागर चिपरगे, सागर संभूशेटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)