शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

वळवाचा तडाखा नुकसानदायी

By admin | Updated: May 10, 2014 20:27 IST

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.गेल्या दीड -दोन महिन्यापासून राज्याच्या काही भागात गारपीटीसह वादळ व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पीकांसह घरांचेही प्रचंड नुकसान झाले. एरवी हंगामात एक दोन वेळा होणारा वळीव पाऊस सर्वांनाच दिलासा देतो. वाढलेली उष्णता कमी करण्याचे काम हा पाऊस करतो. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले तरी त्याची प्रतिक्षा केली जाते. यावर्षी प्रचंड गारपीट, वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. पावसाळ्यासातही पाऊस पडत नाही, अशा भागातही त्याचा कहर झाला. कोल्हापूर जिल्हा व आसपासचा भाग निसर्गाच्या कृपेमुळे भाग्यवान समजला जातो. पण या वर्षीच्या वळीवाने येथेही आपले उग्र रुप दाखविले आहे. मालमत्तांच्या मोठ्या नुकसानीबरोबर वीज कोसळून काहीना जीवही गमवावा लागला. गेल्या पंधरा दिवसात जिल्‘ाच्या कोणत्या ना कोणत्या भागात पावसाची हजेरी राहिली आहे. खरीपाच्या काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग अशा पिकाना याचा फटका बसत आहे. उन्हाळी हंगामात कलिंगड पिकाची लागवडी मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीच्या प्रतिकुल हवामानामुळे हे पीक यंदा शेतकर्‍यांच्या अंगलट आले आहे. दोन-तीन दिवसापासून विचित्र प्रकारचे हवामान सर्वत्र आहे. ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण नाही. राहून राहून पावसाचा होणारा शिडकावा यामुळे मृग नक्षत्राचा अनुभव महिनाभर आदी येत आहे. शेतीसह सर्वच कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा प्रकारचे हवामान पुर्वी कधीही पाहिले नसल्याचे ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जात आहे. प्रतिनिधी चौकटमार्चअखेर व निवडणुकीमुळे अडलेली रस्त्यांची कामे आता सर्वत्र सुरू आहेत. या रोजच्या पावसातही डांबरीकरण सुरू आहे. याचा डांबरावर होणारा विपरीत परिणाम पाहता अशा रस्त्यांच्या टिकण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.