शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

वळवाचा तडाखा नुकसानदायी

By admin | Updated: May 10, 2014 20:27 IST

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.गेल्या दीड -दोन महिन्यापासून राज्याच्या काही भागात गारपीटीसह वादळ व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पीकांसह घरांचेही प्रचंड नुकसान झाले. एरवी हंगामात एक दोन वेळा होणारा वळीव पाऊस सर्वांनाच दिलासा देतो. वाढलेली उष्णता कमी करण्याचे काम हा पाऊस करतो. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले तरी त्याची प्रतिक्षा केली जाते. यावर्षी प्रचंड गारपीट, वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. पावसाळ्यासातही पाऊस पडत नाही, अशा भागातही त्याचा कहर झाला. कोल्हापूर जिल्हा व आसपासचा भाग निसर्गाच्या कृपेमुळे भाग्यवान समजला जातो. पण या वर्षीच्या वळीवाने येथेही आपले उग्र रुप दाखविले आहे. मालमत्तांच्या मोठ्या नुकसानीबरोबर वीज कोसळून काहीना जीवही गमवावा लागला. गेल्या पंधरा दिवसात जिल्‘ाच्या कोणत्या ना कोणत्या भागात पावसाची हजेरी राहिली आहे. खरीपाच्या काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग अशा पिकाना याचा फटका बसत आहे. उन्हाळी हंगामात कलिंगड पिकाची लागवडी मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीच्या प्रतिकुल हवामानामुळे हे पीक यंदा शेतकर्‍यांच्या अंगलट आले आहे. दोन-तीन दिवसापासून विचित्र प्रकारचे हवामान सर्वत्र आहे. ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण नाही. राहून राहून पावसाचा होणारा शिडकावा यामुळे मृग नक्षत्राचा अनुभव महिनाभर आदी येत आहे. शेतीसह सर्वच कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा प्रकारचे हवामान पुर्वी कधीही पाहिले नसल्याचे ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जात आहे. प्रतिनिधी चौकटमार्चअखेर व निवडणुकीमुळे अडलेली रस्त्यांची कामे आता सर्वत्र सुरू आहेत. या रोजच्या पावसातही डांबरीकरण सुरू आहे. याचा डांबरावर होणारा विपरीत परिणाम पाहता अशा रस्त्यांच्या टिकण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.