शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘वर्ल्डकप’चा फिव्हर काही केल्या चढेनाच !

By admin | Updated: February 10, 2015 00:37 IST

टष्ट्वेंटी-२०सारख्या स्पर्धांमुळे क्रिकेटचा फिव्हर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुठेही दिसत नाही.

कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, सबकुछ क्रिकेट समजल्या जाणाऱ्या देशात अजूनही ‘क्रिकेटचा फिव्हर’ जाणवेनाच झाला आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. गतवेळेचा विश्वविजेत्या असणाऱ्या भारतीय संघाच्या समर्थनात कोठेही चिअरअप करण्यासाठी ना पोस्टरबाजी, ना रॅली काढण्यात आली आहे. याशिवाय जाहिरातींमधूनही भारतीय क्रिकेटपटूंना मोठे स्थान दिल्याचे जाणवत नाही. गतवेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर शेवटचा विश्वचषक खेळणार होता म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय संघ कोण-कोणत्या संघांना हरवून अंतिम फेरी गाठतो की अन्य स्थानावरच राहतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, यंदा असा हुकमी एक्का भारतीय संघात नसल्याने व टष्ट्वेंटी-२०सारख्या स्पर्धांमुळे क्रिकेटचा फिव्हर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुठेही दिसत नाही. जखमी खेळाडूंना घेऊन यंदाची विश्वचषक स्पर्धा आपला संघ खेळणार आहे. यासह अन्य कारणांमुळे यंदा विश्वचषक क्रिकेटचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- बाळू पसारे,माजी क्रिकेटपटू बाऊन्सी खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियात चालणे कठीण आहे. याशिवाय नवोदित संघाची कामगिरी गेल्या तीन महिन्यांत सर्वांनाच दिसली आहे. अतिक्रिकेट आणि टीव्हीवरील अतिदर्शनही विश्वचषकाचा फिव्हर कमी करण्यास कारणीभूत आहे.रमेश कदम, माजी रणजीपटूअलिकडील मालिकेतील कामगिरीमुळे चाहत्यांचा संघावरील विश्वास उडाला आहे. त्यात सचिन तेंडुलकर खेळत नसल्यामुळे काहींनी पाठ फिरविली आहे. पण जस जसी स्पर्धा पुढे सरकेल तसे आकर्षण वाढेल. - सुधर्म वाझे,माजी क्रिकेटपटूभारतीय क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या सुविधा आणि टीव्हीच्या ग्लॅमरमुळे क्रिकेटपटूंचे किंवा एकूणच क्रिकेटमधील नावीन्य कमी झाले आहे. याशिवाय यंदा सचिन संघात नाही. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- नंदकुमार बामणे, माजी क्रिकेटपटू