शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पक्षांतराचा परिणाम सत्तांतरात होणार का?

By admin | Updated: September 14, 2016 00:47 IST

कारण-राजकारण गडहिंग्लज तालुका

जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीने तालुक्यातील पाचही जागा जिंकून पंचायत समितीची सत्तादेखील अबाधित राखली होती. त्यावेळी शिंदे-चव्हाण-हत्तरकी-कुराडे ही मंडळी राष्ट्रवादीविरोधात होती. केवळ गावा-गावांतील कार्यकर्त्यांची फळी आणि बाबा कुपेकरांच्या सक्षम नेतृत्वामुळेच राष्ट्रवादीने तालुक्यावरील वर्चस्व कायम ठेवले होते. कुपेकरांच्या पश्चात होणाऱ्या यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे शहापूकर-चव्हाणांचे स्वप्न आहे. मात्र, ‘पक्षांतर’च्या नव्या प्रयोगातून ‘सत्तांतर’चे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का? यासाठी वाट पहावी लागणार आहे.काही न देता कसा फुलणार ‘कमळ’?निलजी बंधाऱ्याखाली ‘चित्री’चे पाणी सोडण्याची आणि गडहिंग्लजच्या ‘एमआयडीसी’त मोठा प्रकल्प आणण्याची मागणी चव्हाणांनी तर उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच रखडलेले तालुका क्रीडासंकुल व प्रस्तावित गडहिंग्लज शहरातील नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्याची मागणी शहापूरकरांनी ‘दादां’कडे जाहीरपणे केली. मात्र, दोघांच्याही एकाही मुद्याला स्पर्श न करताच ‘दादा’ पुण्याच्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यामुळे नाट्यगृहाला मिळालेला ५ कोटींचा निधी परत गेल्यानंतरही आशेने मेळाव्याला आलेल्या ‘गडहिंग्लज’करांची घोर निराशा झाली.पक्षांतराचा परिणाम सत्तांतरात होणार का? जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीने तालुक्यातील पाचही जागा जिंकून पंचायत समितीची सत्तादेखील अबाधित राखली होती. त्यावेळी शिंदे-चव्हाण-हत्तरकी-कुराडे ही मंडळी राष्ट्रवादीविरोधात होती. केवळ गावा-गावांतील कार्यकर्त्यांची फळी आणि बाबा कुपेकरांच्या सक्षम नेतृत्वामुळेच राष्ट्रवादीने तालुक्यावरील वर्चस्व कायम ठेवले होते. कुपेकरांच्या पश्चात होणाऱ्या यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे शहापूकर-चव्हाणांचे स्वप्न आहे. मात्र, ‘पक्षांतर’च्या नव्या प्रयोगातून ‘सत्तांतर’चे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का? यासाठी वाट पहावी लागणार आहे.काही न देता कसा फुलणार ‘कमळ’?निलजी बंधाऱ्याखाली ‘चित्री’चे पाणी सोडण्याची आणि गडहिंग्लजच्या ‘एमआयडीसी’त मोठा प्रकल्प आणण्याची मागणी चव्हाणांनी तर उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच रखडलेले तालुका क्रीडासंकुल व प्रस्तावित गडहिंग्लज शहरातील नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्याची मागणी शहापूरकरांनी ‘दादां’कडे जाहीरपणे केली. मात्र, दोघांच्याही एकाही मुद्याला स्पर्श न करताच ‘दादा’ पुण्याच्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यामुळे नाट्यगृहाला मिळालेला ५ कोटींचा निधी परत गेल्यानंतरही आशेने मेळाव्याला आलेल्या ‘गडहिंग्लज’करांची घोर निराशा झाली.