शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून कोल्हापूरला का वगळले ?

By admin | Updated: March 8, 2016 00:53 IST

सतेज पाटील : सांगली-सातारा-सोलापूरचा समावेश

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर औद्योगिक कॉरिडॉरमधून वगळून भाजप सरकारने कोल्हापूरवर अन्याय केला आहे. या कॉरिडॉरमध्ये सांगली, सातारा व सोलापूरचा समावेश करण्याबाबत शिफारस केल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे. त्यामुळे भाजप सरकारला कोल्हापूरचे वावडे आहे का, अशी विचारणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.कोल्हापूरमध्ये गोकुळ शिरगाव, शिरोली, कागलसारख्या औद्योगिक वसाहती असल्याने या परिसराचा विकास व्हावा या हेतूने काँग्रेस सरकारने या कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश केला होता. हा मूळ कॉरिडॉर मुंबई, सातारा, कोल्हापूर, बंगलोर असा होता. त्यामध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. डिसेंबर २०१३ मध्ये या संदर्भात कोल्हापुरातील उद्योजकांची आपण बैठकही घेतली होती; परंतु तकलादू कारण पुढे करीत हा कॉरिडॉर कोल्हापूरऐवजी इतर शहरांतून नेण्याचा घाट भाजप सरकारने घातला. त्याबाबत सरकारचा जाहीर निषेध केला. आता मात्र सरकारने ‘यू टर्न’ घेत चारपैकी फक्त कोल्हापूरला वगळून अन्य तीन शहरांचा कॉरिडॉरमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याची टीका आमदार पाटील यांनी केली आहे.