शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

सोलापूरचे झाले, मग कोल्हापूरला का नाही?

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

विमानसेवेचा प्रश्न रखडला : पाठपुरावा थांबला; शहरवासीयांतून नाराजी

कोल्हापूर : मुंबई-सोलापूर-मुंबई अशी जूनपासून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सोलापूरमधून १९ आसनक्षमतेच्या विमानाद्वारे सेवा पुरविण्यास खासगी कंपनी तयार होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची निव्वळ चर्चा सुरूच आहे. कंपनी येते, सर्व्हे करते आणि ठरावीक प्रवासी रोज मिळाले पाहिजेत, अशी अट घालते. त्यासह आश्वासनाशिवाय दुसरे काही झालेले नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा याबाबत कमी पडत असल्याने विमानसेवा प्रारंभाचा प्रश्न रखडल्याची नाराजी कोल्हापूरकरांतून व्यक्त होत आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विमानसेवा पुरविण्यासाठी जेट एअरवेजने गेल्या चार महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्यानुसार ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी रोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी; तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या. पण, साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला. त्यानंतर एक महिन्यांपूर्वी ‘एअर इंडिया’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना रोज ५० ते ५५ प्रवाशांची हमी हवी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणारा आहे. (प्रतिनिधी)