शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

तेव्हा हर्षवर्धन पाटील कुठे गेले होते?

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

अशोकराव पवार यांची विचारणा : ‘के.पी.ं’ची भूमिकाही चुकीची

कोल्हापूर : काँग्रेसची सत्ता राज्यात असताना तेव्हा सहकारमंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी ऊसदराचा प्रश्न सुटावा, यासाठी एकदाही बैठक घेतली नाही. आता सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांनी सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त करणे हा त्यांचा कावेबाजपणा असल्याची टीका शेकापचे नेते व भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील यांनी आज, सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुण्यात साखर संकुलाची तोडफोड केली. त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांकडे लक्षच देणार नसेल तर किती दिवस संयम बाळगायचा, हा देखील प्रश्न आहे. शेतकरी कामगार पक्षही ऊसदराच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करत आला. परंतु, तोडफोडीचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न सुटावा, यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही. आज मात्र तेच दुसऱ्याकडे बोट दाखवित आहेत.’ सांगली जिल्ह्णातील सर्व कारखान्यांनी एकत्रित येऊन टनास १८०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांना ऊस कुणाला घालायचा? असा प्रश्न पडला आहे. सांगलीतील कारखानदार संघटित असल्याने त्यांनी एकत्रित असा निर्णय घेतला. परंतु, कोल्हापूर जिल्ह्णात हे शक्य झाले नाही, कारण ऊसदर देण्याबाबतही काही कारखानदार दुटप्पी भूमिका घेतात. भोगावती कारखान्याने दराच्या स्पर्धेत राहायचे म्हणून ‘एफआरपी’प्रमाणे २५९२ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसाठी समन्वयातून मार्ग काढासहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कारखान्यांवर कारवाई करण्याची भाषा करत आहेत; तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांना कारवाई कराच, असा इशारा दिला आहे. या दोन्ही भूमिका साखर कारखानदारीस अडचणीत आणणाऱ्या आहेत. दोघांनी समन्वयानेच या अडचणीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.