शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

पूरग्रस्तांना नुकसानभरपाई कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली ...

प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने वरणगे (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गत महिन्यात आलेल्या महापुरात वरणगे गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले. पिकाऊ शेती पाण्याखाली गेल्याने उस शेतीला फटका बसला. शिवाय घरांमध्येही पाणी गेल्याने शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले. घरांचे, घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्यावतीने पूरबाधित घरांचा पंचनामा करून यादीही प्रसिद्ध केली. पण, अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे करवीर तालुका कार्याध्यक्ष राहुल पाटील यांनी केली.