शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

पूरग्रस्तांना नुकसानभरपाई कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली ...

प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने वरणगे (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गत महिन्यात आलेल्या महापुरात वरणगे गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले. पिकाऊ शेती पाण्याखाली गेल्याने उस शेतीला फटका बसला. शिवाय घरांमध्येही पाणी गेल्याने शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले. घरांचे, घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्यावतीने पूरबाधित घरांचा पंचनामा करून यादीही प्रसिद्ध केली. पण, अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे करवीर तालुका कार्याध्यक्ष राहुल पाटील यांनी केली.