शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यांकडून पश्चिम महाराष्ट्र टार्गेट : मुुश्रीफ

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

जाणूनबुजून ‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला वगळले

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला जाणून-बुजून राज्य सरकारने वगळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत असून ते पुरते विदर्भवादी असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’बाबत कोल्हापूर शहराचा प्रस्ताव सरकारकडे होता. स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला असता तर विकासात्मक बदल झाला असता पण दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक कोल्हापूर शहराला ‘स्मार्ट सिटी’मधून वगळले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. भाजप सरकार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असून विकासामध्ये असा भेदभाव करणे उचित नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. जिथे संधी मिळेल त्याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेची अडवणूक करण्याचे काम फडणवीस करत आहेत. हे योग्य नसून ते पुरते विदर्भवादी असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली. (प्रतिनिधी)‘मनपा’त राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीमहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडी झालेली आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी-जनसुराज्य अशी चौरंगी लढत होणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.