शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

राज्यात भारनियमन

By admin | Updated: June 3, 2014 01:26 IST

महावितरण’चे सहकार्याचे आवाहन : विजेचे कमतरता

कोल्हापूर : राज्यात बंद झालेल्या संचांमुळे कमी झालेली विजेची उपलब्धता शिवाय गुजरात आणि मध्य प्रदेशातही बंद झालेले संच यामुळे विद्युत यंत्रणेची कंपनता (फ्रिक्वेन्सी) ४९.५ हर्टच्या दरम्यान राहिली. यामुळे आज, सोमवारी राज्यात सुमारे तीन ते सहा तासांचे भारनियमन करावे लागले. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेत न आल्यास खबरदारी म्हणून कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा असणे आवश्यक आहे. यामुळे निर्माण होणार्‍या आपत्कालीन स्थितीची शक्यता लक्षात घेऊन कोयनेचे पाणी राखून ठेवण्यात आलेले आहे. राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरणने आज केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून सुमारे १,२०० मे. वॅ. वीज शिवाय आपत्कालीन वीज खरेदीद्वारे २८५ मे. वॅ. वीज घेण्यात आलेली आहे. काल इंडिया बुल्सचा २७० मे. वॅ. व परळीचा २१० मे. वॅ.चा संच सुरू झालेला आहे. तरीही यंत्रणेत सुमारे २,००० मे. वॅ. ची तूट असल्याने भारनियमन करावे लागत आहे. उद्या, मंगळवारी अदानी ६६० मे. वॅ. चा संच कार्यान्वित होणे अपेक्षित असून, आजच्याप्रमाणे उद्याही एक्स्चेंजमधून जास्तीत जास्त वीज घेण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. अचानकपणे सुरू झालेले हे भारनियमन लवकरात लवकर संपवावे, यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)