शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत कमी करण्याचा आदेश द्यावा. तसेच सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत कमी करण्याचा आदेश द्यावा. तसेच सध्या ७० किलोंपेक्षा अधिक गाठीचे वजन असून, ते कमी करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

निवेदनात, शहरामध्ये तयार होत असलेल्या पक्क्या व कच्च्या कापडाच्या गाठी उचलणारे टेम्पोधारक व माथाडी हमालधारक आहेत. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीने ५० किलो वजन उचलण्याचा अध्यादेश आहे. मात्र, तरीही ट्रान्स्पोर्टधारक हे व्यापारी वर्ग टेम्पोधारक व माथाडी हमाल यांचा कोणताही विचार न करता ७० ते ७५ किलोंपर्यंतच्या गाठी उचलण्यास भाग पाडतात. तसेच ट्रान्स्पोर्टधारकास बळजबरीने किंवा जादा पैसे देण्याच्या नावाखाली ८० ते ११० पुढे किलोंपर्यंतच्या गाठी शिवून पाठवितात. तरी कापडाच्या गाठीचे वजन कमी करून आम्हास सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, सचिन जाधव, इसाक आवळे, साताप्पा आदमापुरे, प्रभू काकणकी, अब्राहम भोसले, आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

२३०९२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.