शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

कोगनोळी : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या अनुषंगाने इतरही काही संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व ...

कोगनोळी : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या अनुषंगाने इतरही काही संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने करावा. जयंती म्हणजे जय मिळविणारी. जयंती म्हणजे जय प्रदान करणारी. श्री दत्त जयंती ही सर्वांच्या जीवनात जय मिळवून देणारी ठरावी, असे विचार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.

श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्री दत्त जन्मसोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.

यावेळी प. पू. परमात्मराज महाराज यांनी सांगितले की, ‘दृढसंकल्पाने असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊन जातात. त्यामुळे आर्थिक संकटाने किंवा दुसऱ्या कोणत्याही संकटांनी खचून न जाता त्या संकटांवर जय मिळवणारच, असा प्रबळ आशावाद व प्रबळ प्रयत्नवाद उराशी बाळगणे गरजेचे आहे. २०२० साली तीव्र वेगाने आलेल्या संकटांना नामशेष करण्यासाठी आता २०२१ साली जास्त तीव्र वेगाने झटले पाहिजे. संकटांवर जय मिळवलाच पाहिजे. यावेळी श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज, आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्त जन्मसोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.