शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

राधानगरी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर

By admin | Updated: March 4, 2017 23:44 IST

४.३१ टीएमसी पाणी : काटेकोर नियोजनाची गरज

राधानगरी : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच जिल्ह्यात पाण्याची मागणीही वाढत आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर आला असून, काटेकोर नियोजन न केल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या धरणात ४.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. हे पाणी पुढील साडेतीन महिने पुरवावे लागणार आहे.जिल्ह्यातील अनेक गावांना या धरणाचा आधार आहे. ८.३२ टीएमसी एवढी क्षमता असल्याने या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. गैबी बोगद्यातून काळम्मावाडीचे पाणी भोगावती नदीत सोडले जाते. हे धरण यावर्षी भरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. येथील खासगी जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी त्याचा वापर झाला. तरीही गरजेपेक्षा जादा पाणी सोडल्याचे काहींचे म्हणणे आहे.शनिवारी सकाळी धरणात ४.३१ टीएमसी इतका पाणीसाठा होता. गतवर्षी ४ मार्च अखेरीस ४.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत किंचित जादा पाणी आहे, मात्र यंदा उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाल्याने पाणी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)