शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

राधानगरी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर

By admin | Updated: March 4, 2017 23:44 IST

४.३१ टीएमसी पाणी : काटेकोर नियोजनाची गरज

राधानगरी : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच जिल्ह्यात पाण्याची मागणीही वाढत आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर आला असून, काटेकोर नियोजन न केल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या धरणात ४.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. हे पाणी पुढील साडेतीन महिने पुरवावे लागणार आहे.जिल्ह्यातील अनेक गावांना या धरणाचा आधार आहे. ८.३२ टीएमसी एवढी क्षमता असल्याने या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. गैबी बोगद्यातून काळम्मावाडीचे पाणी भोगावती नदीत सोडले जाते. हे धरण यावर्षी भरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. येथील खासगी जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी त्याचा वापर झाला. तरीही गरजेपेक्षा जादा पाणी सोडल्याचे काहींचे म्हणणे आहे.शनिवारी सकाळी धरणात ४.३१ टीएमसी इतका पाणीसाठा होता. गतवर्षी ४ मार्च अखेरीस ४.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत किंचित जादा पाणी आहे, मात्र यंदा उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाल्याने पाणी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)