शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाणीगळती, चोरी रोखावी : कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शहरातील पाणी गळती तसेच पाण्याची होणारी चाेरी जरी रोखली तरी पाणीपट्टीत वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही हे ...

कोल्हापूर : शहरातील पाणी गळती तसेच पाण्याची होणारी चाेरी जरी रोखली तरी पाणीपट्टीत वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही हे सर्व पक्षीय कृती समितीने बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना पटवून दिली. प्रशासनात असलेले मीटर रीडर याला प्रामुख्याने जबाबदार असल्याचे कृती समितीने निदर्शनास आणून दिले.

महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कृती समितीचे निवास साळोखे, ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, दुर्गेश लिंग्रज, अशोक भंडारे, किशोर घाडगे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी बलकवडे यांची भेट घेऊन शहर पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराचा पर्दाफाश केला.

शहरात पन्नास टक्के गळती आहे. पाण्याची चोरी होत आहे. घरगुती वापर दाखवून अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच रुग्णालये पाण्याचा वापर करत आहेत. काहीं व्यावसायिकांची मीटर कायम बंद आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणूनच प्रथम पाण्याची गळती तसेच चोरी रोखावी. जर त्याला यश आले तर होणारे नुकसान कमी होऊन तूट कमी होईल, याकडे कृती समितीने लक्ष वेधले.

अनेक वर्षे मीटर रीडर एकाच भागात काम करत आहेत. त्यांचे आणि काही ग्राहकांचे मिलीभगत झालेली आहे. त्यामुळे मीटर रीडरांच्या सतत बदल्या कराव्यात, अशी सूचनाही कृती समितीने केली. यावेळी गळती कशाप्रकारे दूर करता येईल, यावर विचार करून एक आराखडा तयार केला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.