शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

हिमालयसह पाच गडावरून जलाभिषेकासाठी पाणी

By admin | Updated: May 10, 2017 17:35 IST

शिवराज्याभिषेक सोहळ््यासाठी ‘कोल्हापूर हायकर्स’चा उपक्रम

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : राजगडावर ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ््यासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालयसह महाराष्ट्रातील पाच गडांवरून जलाभिषेकासाठी पाणी आणण्यात येणार आहे, अशी माहिती हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, याच सोहळ््याचा एक भाग म्हणून गतवर्षी कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालयातील भिग्रूलेक व महाराष्ट्रातील पाच गडांवरून जलाभिषेकासाठी पाणी आणले होते. यंदाही असाच मनसुबा धरून हिमालयातील प्रिप्रांजल पर्वतरांगामधील माऊंट पतालसू या शिखरावरून तसेच महाराष्ट्रातील रोहिडा, कमळगडा, केंजळगड, रायरेश्वर, कावळा किल्ला गडावरून आणि शिवतरघळ येथून पवित्र जल आणण्यात येणार आहे. यासाठी विशेष दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

एक टीम हिमालयातील खडतर अशा माऊंट पतालसू हिमशिखरावरून जल घेऊन येईल तर दुसरी टिम महाराष्ट्रातील अन्य गडांवरून पाणी घेऊन येईल. त्यामध्ये सागर पाटील, समीर डकरे, आशिष काळे, अमित पाटील, वरद अवटे, अमोल पाटील, जयदीप पाटील, विनायक सुतार, डॉ. अमृता पाटील, डॉ. सुमित्रा रावळ, राकेश सराटे, निरसिंह चव्हाण, संजय कुलकर्णी यांच्यासह शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. दोन्ही ठिकाणांवरील पवित्र जल ५ जूनला एकत्रितरित्या रायगडावर पोहोचणार आहेत.