शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:35 IST

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही ...

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही अशी स्थिती आहे. सध्या बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे.राजाराम बंधाºयाला एकूण ५९ मोहरी आहेत. त्यापैकी काही मोजक्याच मोहरींतून पाणी खालील बाजूस सोडले आहे. उर्वरित सर्व मोहरी बंद आहेत. त्यामुळे बंधाºयाजवळील पाणी प्रवाहित न झाल्याने दूषित झाले आहे. या पाण्यात पंचगंगा नदीतून तसेच जयंती नाल्यातून आलेला कचरा सध्या बंधारा अडविल्यामुळे अडकून पडला आहे. याशिवाय जयंती नाल्यातून व बावड्यातील दोन-तीन नाल्यांतून वाहून आलेले दूषित पाणी बंधाºयाजवळ तटल्याने बंधाºयाजवळील पाणी हिरवे-काळे झाले आहे. पाण्याला उग्र वास येत आहे.या दूषित पाण्याच्या उग्र वासाने बंधाºयावरू ये-जा करणाºया वाहनधारकांना नाकाला काहीवेळा रुमाल लावावा लागतो. येथे पोहण्यासाठी दररोज येणाºया तरुणांची संख्याही दूषित पाण्यामुळे रोडावली आहे. या दूषित पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू मासे मृत होण्यास सुरुवात झाली आहे.राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास....सध्या राजाराम बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. त्यामुळे बंधाºयातून योग्य त्या प्रमाणात खालील बाजूस पाणी सोडल्यास दूषित पाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच ही पातळी भरून येण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास शिंगणापूर उपसा केंद्राची पाणी पातळीही स्थिर राहील.नेजदार फौंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविणारयेथील डॉ. संदीप नेजदार फौंडेशनच्यावतीने तसेच बावड्यातील काही तरुण मंडळांची मदत घेऊन राजाराम बंधारा परिसर तसेच बंधाºयात अडकलेला कचरा, निर्माल्य यांची स्वच्छता केली जाईल, असे डॉ. संदीप नेजदार फौंडेशनचे अध्यक्ष व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी सांगितले.शेतात पिण्यासाठी घरचे पाणीराजाराम बंधाºयापासून ते एमआयडीसी पुलापर्यंत शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर पूर्वी नदीचे पाणी पीत असत, परंतु आता शेतकरी, शेतमजूर कधीही नदीचे पाणी शेतात काम करत असताना पीत नाहीत. त्यासाठी घरातून पाणी नेले जाते. इतकी दूषित पाण्याची भीती आता लोकांना वाटत आहे.