शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

जलजागृती ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ...

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण-विकास यंत्रणा विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित भूजल साक्षरता आणि जलजागृती याविषयावरील वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मगर म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे पारंपरिक स्त्रोत आणि जलसाठे यांची जपणूक व संवर्धन करण्याची गरज आहे. लोकसहभागातूनच हे काम शक्य आहे.

उपअभियंता उत्तम थोरात यांनी ‘भूजल पुनर्भरण’ या विषयावर, अणुजैविक तज्ज्ञ कृष्णमूर्ती सूर्यवंशी यांनी ‘पाणी गुणवत्ता व तपासणी’ तर पाणी गुणवत्ता सल्लागार बसवराज वाडेकर यांनी ‘पाणी शुद्धीकरण’ याविषयावर मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

उपलेखापाल किशोर कदम यांनी स्वागत केले. ऋषिराज गोसकी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील चर्चासत्रात गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : १६०७२०२१-गड-०५