शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जलजागृती ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ...

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण-विकास यंत्रणा विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित भूजल साक्षरता आणि जलजागृती याविषयावरील वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मगर म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे पारंपरिक स्त्रोत आणि जलसाठे यांची जपणूक व संवर्धन करण्याची गरज आहे. लोकसहभागातूनच हे काम शक्य आहे.

उपअभियंता उत्तम थोरात यांनी ‘भूजल पुनर्भरण’ या विषयावर, अणुजैविक तज्ज्ञ कृष्णमूर्ती सूर्यवंशी यांनी ‘पाणी गुणवत्ता व तपासणी’ तर पाणी गुणवत्ता सल्लागार बसवराज वाडेकर यांनी ‘पाणी शुद्धीकरण’ याविषयावर मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

उपलेखापाल किशोर कदम यांनी स्वागत केले. ऋषिराज गोसकी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील चर्चासत्रात गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : १६०७२०२१-गड-०५