शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागणवाडी प्रकल्प काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

निवेदनातील आशय असा, मागील महिन्यात १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी ...

निवेदनातील आशय असा, मागील महिन्यात १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी यांची पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत संकलन दुरुस्ती करावी, जमीन वाटप करणे, आर्थिक पॅकेज वाटप करणे, धरणाचा नियत दिनांक निश्चित करणे, जमीन वाटप केलेल्या प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यात कुठेही जमीन उपलब्ध करून देणे अशा मागण्या प्रकल्पग्रस्त कमिटीने केलेल्या होत्या. या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्ननिहाय याद्या घेऊन महिनाभरात पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची पूर्तता करावी अशा सूचना दिल्या होत्या; मात्र या महिन्याभरात अधिकाऱ्यांनी एकाही मागणीची सोडवणूक केली नाही. त्याचबरोबर पुनर्वसन कार्यालयाकडून नातू आणि सून यांचा कुटुंबांमध्ये समावेश करता येत नाही असे सांगून काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. मात्र, याच प्रकल्पातील ९५ टक्के संकलन दुरुस्तीमध्ये नातू आणि सून यांचा कुटुंबांमध्ये समावेश केला असून, उर्वरित पाच टक्के शेतकऱ्यांवर हा अन्याय का? केवळ १० ते १२ प्रकल्पग्रस्तांची संकलन दुरुस्ती शिल्लक आहे ती दुरुस्ती करून मिळावी.

आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असतांना पुनर्वसन न करता धरणाचे काम सुरू आहे. आमचा धरणाला विरोध नाही; मात्र राहिलेल्या लोकांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे. यावेळी धनाजी पाटील, एस. आर. फराकटे, अजित इंदूलकर, विक्रम पाटील, विठ्ठल फराकटे, बळवंत फराकटे, वसंत पाटील, सिराज देसाई उपस्थित होते.