शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कुडचे मळ्यातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरातील सारण गटारींच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरातील सारण गटारींच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे काही दिवसांपूर्वी दोन तरुणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे येत्या काही दिवसांत भागातील सारण गटारींचा प्रश्न मार्गी न लावल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तेथील नागरिकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या शहरातील कुडचे मळ्यातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षद तगारे व सौरभ गणपते या तरुणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. भागात सारण गटारी, पिण्याचे पाणी यासह अन्य सुविधांचा अभाव आहे. वारंवार तक्रार दाखल करूनही कोणतीही कार्यवाही करत नाही. अजूनही भागात काही डेंग्यूचे रुग्ण आहेत. तरीही प्रशासन कानाडोळा करत आहे. सारण गटारींचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मोहन कुंभार, गणेश पिस्के, निवास नाईक, नितीन कांबळे, अनिल कदम, महंमद मुल्ला यांनी दिला आहे.