शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना यावर्षी पंढरपूरसाठी जादा रेल्वे सोडण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने मिरजेतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी तीनच रेल्वेगाड्या आहेत. आषाढी कार्तिकी वारीसाह दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी सहा वाजता रात्री साडेआठ वाजता अशा तीनच रेल्वेगाड्या आहेत. सोमवार व शुक्रवारी दुपारी कोल्हापूर गोंदिया एक्स्प्रेस आहे. दररोज सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत बारा तासात पंढरपूरला जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. आषाढी-कार्तिक वारीला कर्नाटक व कोकणातून येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. मात्र यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने वारकऱ्यांची अडचण झाली आहे. सायंकाळी व रात्री सुटणाऱ्या पॅसेंजरला वारकऱ्यांची खचाखच गर्दी आहे. रेल्वेत पाय ठेवायला जागा नसल्याने वृध्द, महिला व बालकांचे हाल सुरू आहेत. जादा रेल्वेपासून मोठे उत्पन्न मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याच्या कारणावरून पंढरपूरसाठी जादा रेल्वे न सोडण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)