शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उमेदवारांची वाट पाहतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:00 IST

कोल्हापूर-शिराळा 68 कि.मी. नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हाताला काम नाही, पिकाला भाव नाही, पोरगं बिनकामाचं ...

कोल्हापूर-शिराळा68 कि.मी.नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हाताला काम नाही, पिकाला भाव नाही, पोरगं बिनकामाचं फिरतंय, निवडणूक आली तरच उमेदवार तोंड दाखवत्यात, बाकीच्या वेळी कुणीबी फिरकत नाही. आता तर कधी निवडणूक हाय, कोण उमेदवार हेबी माहीत नाही. आमच्याकडं कवा प्रचारासाठी येत्यात याची वाट बघतोय, अशा शब्दांत मतदार मनातील खदखद व्यक्त करीत आहेत.‘हातकणंगले’ मतदारसंघांतर्गत शाहूवाडी, शिराळा मतदारसंघातील सद्य:परिस्थिती मांडण्यासाठी रविवारी ‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूर ते शिराळा व्हाया बांबवडे असा एस.टी.तून प्रवास करून जनमानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांशी बोलताना, आजूबाजूचे वातावरण पाहताना मतदान १५ दिवसांवर आले तरी निवडणुकीचे वातावरण दृष्टीसही पडत नाही. जोतिबा दर्शन घेऊन केर्ले येथे गाडीत बसलेले शेतकरी दत्तात्रय पानसे यांना बोलते केले तर ‘शेतकऱ्यांचं तर ठरलंय, आम्ही दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही.’ असे ते म्हणाले. याचवेळी बांबवड्याकडे निघालेले अनिल चव्हाण ‘यावेळची लढाई एकतर्फी नाहीच,’ याची जाणीव करून देतात. सुयश पोवार म्हणाला, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय; पण नोकरीचा कॉल नाही. सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आता परिवर्तन अटळ वाटत आहे.’