शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विनाअट सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 27, 2017 19:00 IST

श्रमिक मुक्ती दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अटीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत भाव नाही, शेतीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंंगर वाढत आहे. या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. कर्जमाफी करून त्यांच्या गळ्याभोवतीचा फास काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण त्यातही ‘तत्त्वत: ’ व ‘सरसकट’ या दोन शब्दाने शेतकऱ्यांचा घात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने शब्दांचा खेळ बंद करून प्रत्यक्षात कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, आनंदा आमकर, अशोक पाटील, वसंत पाटील, पांडुरंग पवार, दाऊद पटेल, आनंदा गोटल, आकाराम झोरे, भगवान बोडके, पांडुरंग कोठारे, जगन्नाथ कुरतुडकर, दगडू पाटील आदी उपस्थित होते.