शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

उचगावच्या जवानाचा झारखंडमध्ये विषबाधेने मृत्यू

By admin | Updated: September 25, 2015 00:26 IST

ते १९९७ पासून बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत होते. गेली १७ वर्षे ते सेवा बजावत होते.

उचगाव : येथील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील मोठे कॉलनी येथील भरत अनंत कित्तूर (वय ३४) या जवानाचे झारखंडमधील रांची येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विषबाधेमुळे निधन झाले. ते १९९७ पासून बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत होते. गेली १७ वर्षे ते सेवा बजावत होते. ते भाऊबिजेच्या निमित्ताने नुकतेच गावी आले होते. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये गांंधीनगर पोलीस ठाण्यामार्फत सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी कित्तूर यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहण्यात आले. रांचीत मित्रांसमवेत प्रवास करताना अन्नातून त्यांना विषबाधा झाली होती. मणेर मळ्यात ते वल्लू नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. गावातून ट्रॅक्टरने सजविलेल्या ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा काढली. यावेळी मणेर मळ्यातील सर्व दुकाने बंद होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, तीन भाऊ, आई असा परिवार आहे. हिंदवी बॉईज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेची तयारी केली. उचगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय तोरस्कर, अ‍ॅड. सचिन देशमुख, सचिन गाताडे, इरफान मणेर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)