शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

बांबरवाडीजवळ कोल्हापूरचे दोघे ठार

By admin | Updated: June 18, 2014 00:58 IST

भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळली

कोल्हापूर / पन्हाळा : पन्हाळा-कोल्हापूर मार्गावर बांबरवाडी (पिंपळे तर्फ सातवे) येथे चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. प्रसाद मुकुंद जाधव (वय २६, रा. कसबेकर पार्क, न्यू पॅलेसजवळ, कोल्हापूर) व अक्षय आप्पासाहेब पाटील (२२, रा. कसबा बावडा) हे ठार झाले. तर लखन बाळासाहेब गवळी (२७) व स्वप्निल धोंडिराम जाधव (२६, दोघेही रा. गवत मंडई, उत्तरेश्वर पेठ) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला.याबाबत माहिती अशी की, पन्हाळगडावर पर्यटनासाठी हे चौघै टोयोटा (एमएच 0९ डीए १३२३) गाडीतून गेले होते. पन्हाळ्याहून सायंकाळी कोल्हापूरकडे परत येताना पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी) जवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात प्रसाद मुकुंद जाधव व अक्षय आप्पासाहेब पाटील हे दोघे जागीच ठार झाले, तर लखन गवळी व स्वप्निल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी बांबरवाडी ग्रामस्थांनी मदत केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकीत गोयल तसेच पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी भेट दिली.