शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीचे दोन दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने राधानगरी धरणाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून प्रतिसेकंद ४२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. अधूनमधून सरी येत असल्या तरी त्या जोरदार असल्याने सगळीकडे पाणीच पाणी करतात. शनिवारी सकाळी दीड-दोन तास एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. दिवसभर पाऊस राहिला, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने विसर्ग वाढला आहे. दुपारी दोन वाजता राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून प्रतिसेकंद ४२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’च्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २२ फूट ४ इंचांवर असून, १४ बंधारे पाण्याखाली आहेत. ‘तुळशी’तून ५०७, ‘वारणा’तून २३२३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शाहूवाडी, गगनबावडा व चंदगड तालुक्यांत तुलनेने अधिक पाऊस आहे.

फोटो ओळी : जिल्ह्यात शनिवारी पावसाची रिपरिप कायम राहिली. राधानगरीतून विसर्ग वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (फाेटो-११०९२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)