शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

आचार्य शांतीसागर महाराजांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ...

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, संजय शेटे, सुरेश रोटे, संदीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत याची घोषणा केली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत डॉ. डी. ए.पाटील लिखीत शांतीसागर चरित्र व भारती उपाध्ये लिखीत आत्मसंस्कार या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. परिषदेचा समारोप खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आचार्य शांतीसागर महाराजांनी मार्च १९२० मध्ये बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे परमपुज्य देवेंद्र कीर्ती महाराज यांच्याकडून निग्रंथ मुनिदीक्षा घेतली. त्याला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शताब्दी समिती स्थापनत्रूरुन देशभर विविध सभा, समारंभ, विधी, विधाणे, चरित्रनिर्मिती, ग्रंथनिर्मिती, यरनाळ येथे समाजोपयोगी प्रकल्प साकारले आहेत. विविध विद्यापीठे, शाळा, कॉलेजीसमध्ये शांतीसागर महाराजांचे जीवनकार्य व्याख्यानांच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे.

चौकट ०१

८ डिसेंबर : उद्घाटन, नऊ वक्त्यांची भाषणे, काव्यसंमेलन : अध्यक्षस्थान : शाहीर कुंतीनाथ करके

९ डिसेंबर : लठ्ठे फौंडेशन उद्घाटन व समारोप : अध्यक्षस्थान रावसाहेब पाटील