शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

वाळू चोरीत चक्क पोलिसाच्या मालकीचा ट्रक?

By admin | Updated: July 15, 2015 00:42 IST

औरंगाबाद : तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदारांनी रविवारी सापळा लावून वाळूची चोरटी वाहतूक करताना पकडलेले ४ हायवा आणि २ ट्रकमधील १ हायवा (डबल लोड ट्रक) हा पोलीस

मुंबई : अल्पकाळात दामदुप्पट करून देण्यासह विविध आमिषे दाखवून आठ लाख गुंतवणूकदारांची १० हजार कोटी रुपयांची फसवणूक गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जातो. आतापर्यंत अशा प्रकारे ९३ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. फसव्या जाहिराती देणाऱ्या कंपन्यांवर पोलिसांनी फसवणुकीची वाट न पाहता स्वत:हून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे अर्जुन खोतकर, भाजपाचे संजय केळकर आदींनी केली. लायन ओक इंडिया कंपनीच्या नावाखाली मुंबईत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मूळ प्रश्न शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता. (विशेष प्रतिनिधी)