शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

करूळ घाटमार्गे वाहतूक होतेय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:24 IST

अतिवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. १२ जुलै रोजी घाटातील मोरीनजीकचा अर्धा भाग खचल्याने हा घाट राष्ट्रीय ...

अतिवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. १२ जुलै रोजी घाटातील मोरीनजीकचा अर्धा भाग खचल्याने हा घाट राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीस बंद होता. जवळपास १३ ते १४ दिवस याठिकाणी खचलेल्या भागाच्या बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गेले १४ दिवस करूळ घाट बंद होता, तसेच भुईबावडा घाटाला मोठ्या भेगा गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा घाट अनिश्चित काळासाठी बंद ठेवला आहे. तालुक्यातून जाणारे हे प्रमुख घाट मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहनचालकांना फोंडाघाटमार्गे प्रवास करावा लागत होता. आजपासून करूळ घाट मार्ग वाहतुकीस पूर्ववत होत असल्याने वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.