शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कसबा बीड गाव कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

: शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन आणि कोरोना लसीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात आलेले यश, या प्रमुख कारणांमुळे कसबा बीड ...

: शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन आणि कोरोना लसीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात आलेले यश, या प्रमुख कारणांमुळे कसबा बीड (ता. करवीर) गाव कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच सर्जेराव तिबिले, उपसरपंच वैशाली सूर्यवंशी यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कसबा बीड गावात ४९ कोरोनाचे रुग्ण सापडले होते, त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता समिती, कोरोना योद्धे व ग्रामस्थांच्या सहकार्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत दि. २१ जूनअखेर रुग्णसंख्या शून्यावर आणली आहे. मोठे पेठ गाव असूनही सांघिक प्रयत्नांमुळे गावाने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे.

कसबा बीड गावची जादा लोकसंख्या असून, गाव शासकीय प्रशासन, पोलीस विभाग ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोनामुक्त करण्यात विशेष कार्य करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सत्यजित पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव सूर्यवंशी, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार, ग्रामसेवक संदीप पाटील, दिनकर सूर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.